Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अडवाणींना राष्ट्रपती बनवायला हवे होते : संजय राऊत

मुंबई ः राम मंदिराची जी प्राण प्रतिष्ठा होऊ शकली ती केवळ आणि केवळ लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळेच होऊ शकली. त्यांनी जर रथयात्रा काढली नसती तर आज पंत

दिल्ली – बंगळूरू इंडिगो विमानात मद्यधुंद प्रवाशाचा धिंगाणा
मुंबई पालिकेचा आश्‍वासनांचा अर्थसंकल्प
नगरच्या श्रीविशाल गणपतीला चांदीची रत्नजडित अंगठी

मुंबई ः राम मंदिराची जी प्राण प्रतिष्ठा होऊ शकली ती केवळ आणि केवळ लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळेच होऊ शकली. त्यांनी जर रथयात्रा काढली नसती तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दिसले नसते. अडवाणी हे पंतप्रधान पदाचे दावेदार होते. मात्र त्यांना डावलण्यात आले. किमान भाजपने त्यांना राष्ट्रपती पदाचा सन्मान तरी द्यायला हवा होता, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत म्हणाले की, लालकृष्ण अडवाणींचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे, असेही म्हटले आहे.

COMMENTS