Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्यान्ह भोजनात अंडी देण्याचा निर्णय रद्द करा

मुंबई ः राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ठराव राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात कर

१००% नुकसान भरपाई व कर्जमाफी मिळावी निफाड युवक काँग्रेसची मागणी
मी काय पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे निर्देश देऊ शकतो का?’ | LOKNews24
सरणानेही ढाळले अश्रू मरण पाहुनी…

मुंबई ः राज्य सरकारने शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा असा ठराव राष्ट्रीय वारकरी अधिवेशनात करण्यात आला आहे. सरकारने आमच्या मागण्याची गांभीर्याने विचार करावा अन्यथा वारकरी संप्रदाय आंदोलन छेडेल असा इशारा वारकरी संप्रदायाचे सचिव नरहरी चौधरी यांनी दिला. संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित खारघरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

COMMENTS