Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकल्प जपण्याची नागरिकांचीही जबाबदारी 

नाशिक : शहरात नागरिकांच्या करमणुकीसह सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे राहतात. असे प्रकल्प टिकावेत याची जबाबदारी यंत्रणेसह नागरिकांच

सहकार चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला
राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सादर
गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन राज्यातील बंदरे विकासाला गती देणार 

नाशिक : शहरात नागरिकांच्या करमणुकीसह सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प उभे राहतात. असे प्रकल्प टिकावेत याची जबाबदारी यंत्रणेसह नागरिकांचीही आहे. गोदाघाट नाशिकचे वैभव असून, या घाटाचे सौंदर्य व पावित्र्य जपणे हे नाशिककरांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीतर्फे अहिल्यादेवी होळकर पुलाला लागून रविवार पेठेच्या बाजूने असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

COMMENTS