Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणाची सर्व दरवाजे बंद झाले असे समजू नका – विनोद पाटील

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच न्यायालयाने फेटाळून लावली असता याच

 पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याविरोधात भाजप आक्रमक
एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप.
देशाचा जिवंत आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान – जावेद अख्तर

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच न्यायालयाने फेटाळून लावली असता याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाची सर्व दरवाजे बंद झाले असे न समजता क्युरेटिव्ह याचिका दाखल करता येते. याविषयी कायदेशीर टीमशी सल्लामसलत करत असून राज्य सरकारने लवकरात लवकर योग्य पावले उचलावीत असे आवाहन याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केले आहे.

COMMENTS