Homeताज्या बातम्यादेश

बैसाखी जत्रेदरम्यान पूल कोसळला

50 हून अधिक जखमी

उधमपूर जिल्ह्यात बैसाखीच्या Bridge collapses मुहूर्तावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील चिनणी येथे बैसाखी मेळ्यादरम्यान पूल कोसळला. देविका

घोडेगावात वाहतुकीचा उडाला बोजवारा; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त. वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
त्रंबकेश्वर ते पंढरपूर स्वतंत्र पालखी मार्ग व्हावा 
मुंबईत सरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी आंदोलन

उधमपूर जिल्ह्यात बैसाखीच्या Bridge collapses मुहूर्तावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील चिनणी येथे बैसाखी मेळ्यादरम्यान पूल कोसळला. देविका आणि तवी नद्यांचा संगम असलेल्या बैनी संगम येथे बैसाखी जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान देविका नदीवरील लोखंडी पुलाला तडे गेले. या अपघातात 50 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS