Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे शेतकऱ्याची मागणी

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

सातारा-सांगली वन विभागाची नाशिकमध्ये कारवाई; एकाला अटक
नाफेड मार्फत लासलगाव येथे लाल कांद्याची सुरु असलेली खरेदी बंद
वन्यप्राणी-मानवी संघर्ष टळण्यासाठी 664 पाणवठ्यांची निर्मिती

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

COMMENTS