Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे शेतकऱ्याची मागणी

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

श्रीरामपुरात मोकळ्या कांदा लिलावास सुरुवात
शेतकरी दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी शोधतात नवनवीन मार्ग……. 
दूध उत्पादकांना प्रति लिटर 50 पैसे रिबेट व भेटवस्तू ; राहात्यातील पंचकृष्णा डेअरीने केली दिवाळी गोड

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

COMMENTS