Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंतीम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल बोगस लोकांचा नाही – संजय राऊत 

मुंबई प्रतिनिधी -  शिव गर्जना संकल्पना माझ्यापूर्ती मर्यादीत नसून सर्व नेते करणार आहे. मधे जे काही घडले त्यातून कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी

Solapur : वीज पुरवठा आठ तास न केल्याने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे (Video)
पढेगाव ग्रामपंचायतकडून महिलांचा सन्मान
पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणूक लढवणार : सागर राठोड

मुंबई प्रतिनिधी –  शिव गर्जना संकल्पना माझ्यापूर्ती मर्यादीत नसून सर्व नेते करणार आहे. मधे जे काही घडले त्यातून कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी ही यात्रा केली जाणार आहे. जे नेते आधी गेले आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय.  आज आमच्याकडे नाव नाही निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे. पण तरी लोक आमच्या पाठीशी आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हा सत्ता संघर्ष नाही तर चोरांबरोबरची लढाई आहे. चोर डाकू यांना सत्ताधाऱ्यांनी बळ दिले आहे. त्यांच्या विरोधातलीवही लढाई आहे. अंतीम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल बोगस लोकांचा नाही. आज हा देश अलोकतांत्रीक पद्धतीने चालू आहे. तुमचे लोक काय हिमालयातून येतात मंत्रालयात. ही लोकांच्या मनातली भडास आहे. मी तुमच्या पक्षाच्या १०० लोकांची नावं देऊ शकतो. 

COMMENTS