वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वानखेडेंच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही – जयंत पाटील (Video)

समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे .  नवाब मलिक  कोणालाहि  माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे

सरकारमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याची भुमिका दिसत नाही.
भाजप मधल्या ही त्या नेत्यांची इडीने माहिती जाहीर करावी (Video)
Ahmednagar : सीना नदीचे होणार सुशोभिकरन…मंत्री जयंत पाटलांनी केली पाहणी

समीर वानखडेंच्या विषयावर बोलताना जयंत पाटील यांनी एक वक्तव्य केल आहे .  नवाब मलिक  कोणालाहि  माझ्या पाठी उभे राहा म्हणत नाहीत . परंतु नवाब मालिकाकडे जी माहिती आहे ती सक्षम आहे. या देशातल्या ज्या सेन्ट्रल एजन्सी आहेत त्यांचा  खोटेपणा मलिक यांनी उघड केलेला आहे .तसेच नवाब मलिक हे राष्ट्रवादीचा पोपट आहे. असे भाजपवाले म्हणतात .असा प्रश्न विचारला असता एका अधिकाऱ्याच्या बाबतीत भाजपाने एवढे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही असेहि  ते म्हणाले 

COMMENTS