नांदगणे ते पुनवडी पुलाचा भराव गेला वाहुन; वाहतुक ठप्प.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदगणे ते पुनवडी पुलाचा भराव गेला वाहुन; वाहतुक ठप्प.

वाहतुक ठप्प जनजीवन विस्कळीत .

सातारा प्रतिनिधी - सातारा(Satara) जिल्ह्यातील जावली(Jawali) तालुक्यातील केळघर(Banana House) परिसरात गेले चार ते पाच दिवस  मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी

ओबीसींच्या न्यायहक्कासाठी आ. गोरे यांना वंचित बहुजन आघाडीने मागितला राजीनामा
नागरिकांनी आकडेवारीच्या अफवांवर विश्‍वास ठेऊ नये : रोहन कुवर यांचे आवाहन
“…तर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा” शेतकरी पुत्राचे थेट राज्यपालांना पत्र | LOK News 24

सातारा प्रतिनिधी – सातारा(Satara) जिल्ह्यातील जावली(Jawali) तालुक्यातील केळघर(Banana House) परिसरात गेले चार ते पाच दिवस  मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असून या मुसळधार पावसाचा फटका नांदगणे ते पुनवडी(Nandgane to Punavadi) दरम्यानच्या पुलांना बसला आहे. येथील पुलाचा भराव वाहुन गेल्याने या पुलावरून होणारी वाहतुक पूर्णतः बंद झाली आहे. दरवर्षी केळघर परिसरात फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असतो. त्यामुळे आता वेण्णा नदी पात्र(Venna river character) दुथडी भरून वाहू लागली आहे. परिसरातील शाळकरी विद्यार्थी(schoolboy) , प्रवाशांसह(including passengers) , वृद्धांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

COMMENTS