कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही; पूर्ण मुलाखत होऊ द्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही; पूर्ण मुलाखत होऊ द्या.

संजय राऊतांची उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी- कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही, मनसेबद्दल मुलाखतीत काहीच नाही, मुलाखतीचा फक्त एक भाग आलाय, पूर्ण मुलाखत होऊ द्या, अशी प्रतिक्रि

शिंदे गटात लवकरच स्फोट होईल
सरकारला भीती वाटत असल्यानेच केजरीवालांना अटक – राऊत
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.

मुंबई प्रतिनिधी- कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही, मनसेबद्दल मुलाखतीत काहीच नाही, मुलाखतीचा फक्त एक भाग आलाय, पूर्ण मुलाखत होऊ द्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत(Sanjay Raut) यांनी माजी मुख्यमंत्री(Former Chief Minister) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर दिली आहे. आज त्यांनी यावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर दिल्याचे म्हटले आहे.

COMMENTS