HomeUncategorized

काव्यप्रहार

विरोधकांच्या इडिकडे, मंत्र्यविरोधात तक्रारी, मात्तबर नेत्या नंतर अता आहे कोणाची बारी. पाच वर्ष राजकारणात, हे असेच रंग दिसतात, निवडणुकीच्या वेळी मात्र ते युतीसाठी दंग दिसतात.

पालिकेच्या अग्नीशमन केंद्रावर गाड्या धुण्याचे सेंटर सुरू : विक्रमभाऊ पाटील
बनगरवाडीत महिलेचा बुडून मृत्यू
चांदोली परिसरात मुसळधार पाऊस; 110 मिलिमीटर पावसाची नोंद

विरोधकांच्या इडिकडे,

मंत्र्यविरोधात तक्रारी,

मात्तबर नेत्या नंतर

अता आहे कोणाची बारी.


पाच वर्ष राजकारणात,

हे असेच रंग दिसतात,

निवडणुकीच्या वेळी मात्र

ते युतीसाठी दंग दिसतात.

COMMENTS