आषाढी एकादशीच्या दिवशी भगरीतून 70 जणांना विषबाधा .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढी एकादशीच्या दिवशी भगरीतून 70 जणांना विषबाधा .

भगरीतून 70 जणांना विषबाधा सध्या सर्वांची प्रकृती स्थिर .

भगरी (Bhagari)पासून तयार केलेल्या दशम्या खाल्ल्याने एकाच गावातील तब्बल 70 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या वडवणी(Vadvani) तालुक्यातील कवडगाव(Kavadgaon) येथे आषाढी एकादशीनिमित्त गावात उपवासाचा नाश्ता करण्यात आला होता . नाश्ता केल्यानंतर अनेक जणांना मळमळ होण्यास सुरुवात झाली . यावेळी तब्बल 70 जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे .

एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री | DAINIK LOKMNTHAN
मनपाचा ऑक्सिजन प्लॅन्ट बेचिराख होता होता राहिला…
तन्मय कुंभार याची एअर पिस्तुल खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

भगरी (Bhagari)पासून तयार केलेल्या दशम्या खाल्ल्याने एकाच गावातील तब्बल 70 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बीडच्या वडवणी(Vadvani) तालुक्यातील कवडगाव(Kavadgaon) येथे आषाढी एकादशीनिमित्त गावात उपवासाचा नाश्ता करण्यात आला होता . नाश्ता केल्यानंतर अनेक जणांना मळमळ होण्यास सुरुवात झाली . यावेळी तब्बल 70 जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे .

COMMENTS