Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हिंगणघाट तालुक्यातील परिसरात वादळी वाऱ्यासह  अवकाळी पावसाला सुरुवात 

वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहु, हरभरा हे पीक काढणीला आले आहेत.  त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हातातुन हिरावुन घेईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

दक्षिण आफ्रिकेतील शेतकर्‍यांची जयवंत शुगर्सला भेट; उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची पाहणी
बिद्रीच्या श्री दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याकडून एकरकमी प्रतिटन 3056 रुपये देण्याची घोषणा
कर्जबाजारी शेतकऱ्याची बँकेच्या जाचाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Video)

वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहु, हरभरा हे पीक काढणीला आले आहेत.  त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हातातुन हिरावुन घेईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

COMMENTS