Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हिंगणघाट तालुक्यातील परिसरात वादळी वाऱ्यासह  अवकाळी पावसाला सुरुवात 

वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहु, हरभरा हे पीक काढणीला आले आहेत.  त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हातातुन हिरावुन घेईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

शेतकर्‍यांना चिरडणे पूर्वनियोजित कट ; लखीमपूर खेरी प्रकरणात एसआयटीचा गंभीर खुलासा
अवकाळी पाऊस, गारपिटीच्या मदतीपोटी लातूर जिल्ह्यातील 22 हजार शेतकर्‍यांसाठी 10 कोटी
श्रीरामपुरात मोकळ्या कांदा लिलावास सुरुवात

वर्धा प्रतिनिधी – वर्धा जिल्ह्यातील काही गावांमध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अवकाळी पाऊस सुरु झाल्याने पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहु, हरभरा हे पीक काढणीला आले आहेत.  त्यामुळे या अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसणार आहे. हाता तोंडाशी आलेला घास पाऊस हातातुन हिरावुन घेईल यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

COMMENTS