Homeताज्या बातम्यादेश

झारखंडच्या इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

रांची ः झारखंड राज्यातील देवघर शहरात रविवारी सीता हॉटेलजवळील तीन मजली घर पहाटे पाचच्या सुमारास कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ज

विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो, सत्ताधारी हरत असतात हा पराभव स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे- राज ठाकरे 
तुमच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी आलो ः विवेक कोल्हे
देवदर्शनावरुन परततांना 7 भाविकांचा मृत्यू

रांची ः झारखंड राज्यातील देवघर शहरात रविवारी सीता हॉटेलजवळील तीन मजली घर पहाटे पाचच्या सुमारास कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्यात गुंतले. 8 तास बचावकार्य सुरू होते. पथकाने तीन मुलांसह 4 जणांची सुखरूप सुटका केली. मात्र मनीष दत्त (50), सुनील यादव (35) आणि सुनील यादव यांची पत्नी सोनी देवी (28) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS