Homeताज्या बातम्यादेश

झारखंडच्या इमारत कोसळून तिघांचा मृत्यू

रांची ः झारखंड राज्यातील देवघर शहरात रविवारी सीता हॉटेलजवळील तीन मजली घर पहाटे पाचच्या सुमारास कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. चार ज

ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर राजकीय सत्तांतर
आरक्षणधारी आणि आरक्षण मागणारी शक्ती एकत्र येण्याची गरज! 
कुस्तीपटूंचे आंदोलन रामलीलावर हलविण्याची सूचना

रांची ः झारखंड राज्यातील देवघर शहरात रविवारी सीता हॉटेलजवळील तीन मजली घर पहाटे पाचच्या सुमारास कोसळले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्यात गुंतले. 8 तास बचावकार्य सुरू होते. पथकाने तीन मुलांसह 4 जणांची सुखरूप सुटका केली. मात्र मनीष दत्त (50), सुनील यादव (35) आणि सुनील यादव यांची पत्नी सोनी देवी (28) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS