Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील अपघाात तिघांचा मृत्यू

मुंबई ः मुंबई-गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील तीघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीच

देवळाली प्रवरातील इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के
मद्यधुंद चालकाचे ट्रक वरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकचा आपघात 
घटस्फोटीत महिलेचा पतीकडून विनयभंग

मुंबई ः मुंबई-गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यात कारमधील तीघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचाही समावेश आहे. रिवान दर्शन तावडे (वय वर्षे 3), रित्या दर्शन तावडे ( वय 6 महिने) आणि वैशाली विजय तावडे (वय वर्ष 72) अशी मृतांची नाव आहे. मुंबई-गोवा महामार्गावरली माणगाव तालुक्यातील कशेणे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. बोरीवलीचे राहणारे हे कुटुंब कोकणात देवगड येथे जात होते. यावेळी हा अपघात झाला.

COMMENTS