Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे

हीच खरी श्रद्धांजली आहे - राम कदम

मुंबई प्रतिनिधी - स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण

संजीवनी सैनिकी शाळेत चांद्रयान-3 मोहिमेचे जल्लोषात स्वागत
शरद पवारांच्या उपस्थितीत डीपीआयचे कार्यकर्ता महाअधिवेशन!
उड्डाणपुलाखालील वाहतुक सुरळीत होण्यासाठी ‘सिग्नल’ सुरु करावेत

मुंबई प्रतिनिधी – स्वतः घरात बसून पक्ष निष्ठेसाठी आजारी असताना सुद्धा घराबाहेर  पडणाऱ्या आमच्या गिरीष बापट बाबत बोलता.  कसली  श्रद्धांजली वाहण्याचे ढोंग करता तुम्ही ? आम्ही जशी अंधेरी  येथील स्वर्गीय रमेश लटके च्या पोट निवडणुकीत उमेदवार दिला नाही ,  तसे आव्हान करणार  आहत  का ? हिंम्मत असेल तर आव्हान करा की ह्या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजे आणि हीच खरी श्रद्धांजली आहे. 

COMMENTS