Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

आजच्या राजकारण्यांची शाहू महाराजांचा आदर्श घ्यावा
रस्ते व इमारती उपक्षेत्रातील प्रलंबित देयकांसाठी 15 हजार कोटींचा निधी वितरित
बारवी धरणाकरिता अतिरिक्त जमिन संपादित करून शेतकऱ्यांना मोबदला देणार : मंत्री उदय सामंत

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

COMMENTS