Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

जळगावमध्ये एसटीचा अपघात, 10 प्रवासी जखमी
ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चर्चगेट स्थानकाजवळील पुतळ्याचे सुशोभीकरण होणार
मराठा समाजाची बैठक पुढे ढकलली

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

COMMENTS