Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नातेसंबंधांचे महत्व विषद करणा-या ‘रिलेशानी’ शिबिराची सांगता

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या
सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती: मंत्री संजय शिरसाट
जालना शहरालगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाची सखोल चौकशी करणार :  मंत्री बावनकुळे

लातूर प्रतिनिधी- येथील अभिनव मानव विकास संस्था संचलित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रिलेशानी’ या तीन दिवसीय शिबिराची उत्साहात सांगता झाली. वयोमानापरत्वे पौगंडावस्थेतील मुला-मुलींना पडणा-या प्रश्नांची सोडवणूक सहज, सुलभतेने कशी केली जाऊ शकते याचे अनोखे उदाहरण यामाध्यमातून दाखविले गेले.

COMMENTS