“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“ठाकरे साहेब भाजपचा अजेंडा राबवतात”

उद्धव ठाकरेंनी भूमिका घेऊन अनेकांना योग्य वेळी धडा शिकवलाय

औरंगाबाद प्रतिनिधी - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात कोणता भोंगा बंद झाला? हनुमान चालीसा कुठ

विखेंचे किती वीज बिल माफ केले, मग शेतकर्‍यांची वीज का तोडता ?
गोळीबारप्रकरणी आमदार सरवणकरांना अटक करावी – दानवे
मुलींची बेपत्ता होण्याची संख्या चिंताजनक

औरंगाबाद प्रतिनिधी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात कोणता भोंगा बंद झाला? हनुमान चालीसा कुठं आहे? असा सवाला दानवेंनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली. राज ठाकरे हे भाजपचीच भाषा बोलत असल्याचा पलटवार दानवे यांनी केला. ठाकरे यांनी मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचीही मिमिक्रीही केली होती.

COMMENTS