Tag: #TrendingReels
संगमनेर येथील अॅसिड हल्ल्याचे विधानसभेत उमटले पडसाद; आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची 10 विशेष पथके तैनात
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेली एका सहावीतील विद्यार्थिनीवरील अॅसिड हल्ल्याची घटना संपूर्ण समाजमन हादरवणारी ठरली आह [...]
स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून भाजपमध्ये असंतोषाची ठिणगीकिती दिवस सतरंज्या उचलायच्या?; निष्ठावंतांचा सवाल
नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्य पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या पाच नावांवरून पक्षातील एकनिष्ठ क [...]

संगमनेरमध्ये मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याचे पडसाद उमटले विधानसभेत; विजय वडेट्टीवार यांची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त
https://www.youtube.com/watch?v=CjWLQzDboJA
संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज् [...]

काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! बेलापूरमध्ये भरधाव स्कॉर्पिओने महिलेला चिरडले
https://youtu.be/PhSl4kjHYOE?si=NdP8-cXt-YL3NKut
नवी मुंबईतील बेलापूर (सेक्टर ८) मध्ये भरधाव स्कॉर्पिओने पदपथावरून चालणाऱ्या तरुणीला चिरडल्याची [...]
समाजसेवक देडगांवकरांचा ४६ वर्षांच्या समाजसेवेबद्दल सन्मान
अहिल्यानगर : गेल्या तब्बल ४६ वर्षांपासून निस्वार्थ भावनेने अहोरात्र समाजसेवा करणाऱ्या अहिल्यानगर येथील समाजसेवक अविनाश देडगांवकर यांचा शनिवारी (द [...]
शिर्डी परिसरातील घरांवरील कारवाया थांबवाव्यात; डॉ.राजेंद्र पिपाडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
राहाता : शिर्डी व परिसरातील गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या दलित, वंचित, उपेक्षित व अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या घरा [...]
समता जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी गायकवाड
राहाता : समता जयंती उत्सव समिती, खडकेवाके गावातील अध्यक्षपदी संदेश गायकवाड यांची सर्वांचे एक मताने निवड करण्यात आली. सर्व भीमसैनिकाची बैठक आयोजि [...]

संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पामुळे आत्मनिर्भरतेकडे पाऊल : कोल्हे
कोपरगाव : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असताना भारताने मात्र सक्षम नेतृत्वा [...]
आम्ही विकासाचे राजकारण करतो : आ. काळे
डाऊच,हिंगणी व शिंगवे केटीवेअरच्या पूर संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन
कोपरगाव : राजकारणात फक्त आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकास [...]

एलपीजी टंचाई : वास्तव आणि वावड्या!
देशात एलपीजी गॅस टंचाई आहे का नाही, हा प्रश्न आज राजकीय वादाचा विषय बनला आहे. सत्ताधारी पक्ष म्हणतो, “टंचाई नाही, विरोधक खोटं बोलत आहेत.” विरोधी [...]
