Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे – फडणवीस सरकारचे हे अधिवेशन सुतकात असल्यासारखे वाटत आहे – आ. अमोल मिटकरी 

मुंबई प्रतिनिधी - मंत्र्यांना सर्वसामान्य लोकांचा धक्का लागतो म्हणुन विधिमंडळाने पासेस देखील बंद केले आहेत. पासेस बंद असल्यामुळे लोकांची जी

यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?
मुस्लिम समाजाने घेतले आमरण उपोषण मागे
पंजाबमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटबंना

मुंबई प्रतिनिधी – मंत्र्यांना सर्वसामान्य लोकांचा धक्का लागतो म्हणुन विधिमंडळाने पासेस देखील बंद केले आहेत. पासेस बंद असल्यामुळे लोकांची जी रेलचेल होती किंवा विधिमंडळाचे कामकाज समजुन घेण्यासाठी युवक येतात त्यांना कोणाला ही प्रवेश नसल्याने विधानभवनात शांतता आहे. कामगिरी दमदार,  गतीमान सरकार म्हणवले जाणारे या शिंदे- फडणवीस सरकार शिंदे – फडणवीस सरकारचे हे अधिवेशन सुतकात असल्यासारखे वाटत आहे. 

COMMENTS