Homeताज्या बातम्यादेश

आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद 

नवी दिल्ली – आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

छत्रपतींच्या कोणत्या इतिहासाशी बांधिलकी, हे राजकीय पक्षांनी जाहीर करावे!
लालबागच्या राजाच्या दरबारात पहिल्याच दिवशी धक्काबुक्की
पोलिस निरीक्षक संजय हारुगडे बदलीसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक

नवी दिल्ली – आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

COMMENTS