Homeताज्या बातम्यादेश

आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद 

नवी दिल्ली – आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

LOK News 24 Iअहमदनगर जिल्ह्याचा आढावा
देहरेत सोयाबीन पिकाची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक उत्साहात
विधानसभा निवडणुकीचा उडणार धुरळा !

नवी दिल्ली – आजचा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री असलेल्या आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर नितीश कुमार मुख्यमंत्री असलेल्या बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.

COMMENTS