राजधानीत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्धमंत्री सामंत : दिल्ली व परिसरातील मराठी मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक उत्साहात
नवी दिल्ली : मराठी भाषेचा जागतिक विस्तार करण्यासह देशाच्या राजधानीत मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या [...]
राजधानीत विठू माऊलीचा गजर‘माझे माहेर पंढरी’ भक्तीसंध्या उत्साहात
नवी दिल्ली : राजधानीतील आजची संध्याकाळ विठू नामाच्या गजरात भक्ती रसात न्हाऊन निघाली. निमित्त होते महाराष्ट्र सदन, सरहद (पुणे) आणि महाराष्ट्र परिच [...]
अमेरिका-इराणचे युद्ध सलग तेराव्या दिवशीही सुरूच
वॉशिंग्टन : होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. अमेरिकेच्या सैन्याने [...]
कल्यामध्ये स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचा शुभारंभमहा रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
कल्याण : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कल्याण विभागीय केंद्रात स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या जून 20 [...]
आंबा चोरला तर फाशीची शिक्षा नसते : मंत्री चंद्रकांत पाटील20 विद्यार्थ्यांचा मृत्यू आंबा चोरल्यासारखं वाटतोय का? मनसेची टीका
मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वा [...]

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आघाडीवर
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 186.90 कोटी रुपये सीएसआर निधी मिळाला. मात्र, बीड (31.41 कोटी), धाराशिव (38.40 कोटी), परभणी (20.95 कोटी), [...]
राज्यात सीएसआर निधीच्या वाटपात प्रादेशिक असमतोलतब्बल 8 हजार 630 कोटींपैकी 51 टक्के निधी एकट्या मुंबईत
मुंबई : समाजहिताचे उपक्रम राबवून वंचित, ग्रामीण आणि मागास भागांचा विकास घडवून आणणे हा सीएसआर निधीचा मूलभूत उद्देश असला, तरी महाराष्ट्रातील आर्थिक [...]
मंत्री राणे यांना कोर्टाकडून दिलासा
मुंबई ःमहाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील गोवा-महाराष्ट्र महामार्गावरील धारगळ टोल नाका तोडफोड आणि कर्मचार्यांना मारहाण केल्याच्या प [...]

फलटणमध्ये अपघातात तिघांचा मृत्यू
फलटण : हॉटेलमध्ये जेवण उरकून मध्यरात्री घाटात फिरायला जाणे 3 मित्रांच्या जीवावर बेतले आहे. फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर येथे गुरुवारी मध्यरात् [...]
राज्यात खरीप पेरण्यांना वेग; 74 टक्के पेरणी पूर्ण
मुंबई : जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील खरीप हंगामाबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. वेळेवर पाऊस न झाल्याने अनेक शेतकर [...]
