बिलोली तालुक्यातील पाणंद रस्ते होणार तरी कधी?
प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत : शेतकर्यांना होतोय नाहक त्रासबिलोली । प्रतिनिधीतालुक्यातील बडूर, बामणी शिवारातील शेतकर्यांसाठी अत्यंत महत्त्वाच् [...]
भाजी-भाकरीच्या महाप्रसादासाठी जनसागर उसळला
दोन लाखांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद
300 क्विंटल ज्वारीच्या भाकरी, 500 क्विंटल मिश्र भाजीची निर्मिती
तामसा । प्रतिनिधी
तामसा येथी [...]
राज्यातील यशाचा किनवटमध्ये जल्लोष; पण स्थानिक पराभवाच्या जखमेवरची ’चर्चा’ अधिक गरम!
किनवट। प्रतिनीधी
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करत ’नंबर वन’चा मान पटकावला. या विजयाचे [...]
हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड। प्रतिनिधीहिंद-दी-चादर अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 24 व 25 जानेवारी 2026 रोजी मोदी मैदान [...]
प्रभाग सहामधील भाजपाच्या चारही उमेदवारांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव
नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांनी मिळवलेला दणदणीत विजय हा [...]
निकाल अपेक्षेनुसारच विजय महायुतीचाच!
नांदेड । प्रतिनिधी
राज्यभरातील महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी महायुती सरकारच्या कामगिरीवर मतदारांनी स्पष्टपणे विश्वासाची मोहो [...]
शिवाजीनगरमध्ये भाजपला संमिश्र कौल : गड राखला, पण नेतृत्वाला हादरा
नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत शहरावर आपले वर्चस्व सिद्ध केले असले, [...]
नांदेडकरांनी ‘बिलोली पॅटर्न’ला नकार दिला , विकास आघाड्यांचा प्रयोग फसला, भाजपची बी-प्लॅन रणनीती उघडी पडली
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली असली, तरी निवडणुकीदरम्यान राबविण्यात आ [...]
घराणेशाहीच्या आरोपांना मतदारांचा छेद : स्वामी व गाडीवाले कुटुंबांना पुन्हा स्पष्ट कौल
नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत स्वामी आणि गाडीवाले या दोन राजकीय कुटुंबांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचे [...]
भाजपाच्या खा. अशोकराव चव्हाण यांनी सिद्ध केले आपले नेतृत्व व कर्तृत्व
नांदेड । प्रतिनिधीराजकारणात विजय-पराभव हे क्षणिक असतात; मात्र जनतेने दिलेला कौल हा नेहमीच दीर्घकालीन संकेत देणारा असतो. नांदेड वाघाळा महानगरपालिके [...]
