Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार

मुंबई ः पोलिस भरती दरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर आले होते. आता देखील 3 विद्यार्थ्यांविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित केली-शिवलीला पाटील
एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी स्वीकारला पदभार
बाल विवाह लावल्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा दाखल

मुंबई ः पोलिस भरती दरम्यान अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार समोर आले होते. आता देखील 3 विद्यार्थ्यांविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस दलात भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत गैरप्रकार केल्याचा आरोप या विद्यार्थ्यांवर करण्यात आला. मुंबई पोलीस भरती 2021 च्या भरती प्रक्रियेत रुईया कॉलेज येथे या तीन विद्यार्थ्यांचे सेंटर आले होते. त्यावेळी या तीनही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. आरोपींनी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ब्लूटूथचा वापर करून पेपर सोडवल्याचे निदर्शनास आले आहे.

COMMENTS