Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणने जायकवाडी योजनेची वीज तोडली

जालना ःजालना महापालिकेने महावितरणचे साडेतीन कोटी रुपये थकीत ठेवल्याने महावितरणने जायकवाडी योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे आगामी काळात शह

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ
मांजरपाडा प्रकल्पाचे गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणार
कांदा विक्रीचे तब्बल दीड कोटी बुडवले…गुन्हा दाखल

जालना ःजालना महापालिकेने महावितरणचे साडेतीन कोटी रुपये थकीत ठेवल्याने महावितरणने जायकवाडी योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. यामुळे आगामी काळात शहरातील पाणीप्रश्‍न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महावितरणने जालना महानगरपालिकेस थकबाकी भरण्याबाबत गेल्या तीन वर्षांत तब्बल दोन डझनांहून अधिक पत्रे लिहिली आहेत. मात्र महानगरपालिकेकडून बिल भरण्याबाबत कोणताही प्रतिसाद महावितरणला दिला नाही. त्यामुळे महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे.

COMMENTS