महाविकास आघाडी म्हणजे तिन तिगाडा काम बिगाडा – केशव उपाध्याय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडी म्हणजे तिन तिगाडा काम बिगाडा – केशव उपाध्याय

मुंबई प्रतिनिधी -  महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जो गोंधळ महाराष्ट्राने बघितला आजही तोच गोंधळ या तीन पक्षामध्ये दिसतोय. महाविकास आघाडी

शेतकर्‍यांना केंद्र सरकार तेलबिया मोफत देणार
तपासयंत्रणांचे छापे
भावाला वाचवायला गेलेल्या बहिणीचा मात्र मृत्यू

मुंबई प्रतिनिधी –  महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जो गोंधळ महाराष्ट्राने बघितला आजही तोच गोंधळ या तीन पक्षामध्ये दिसतोय. महाविकास आघाडी म्हणजे तिन तिगाडा काम बिगाडा. शिक्षक आणि पदवीधर निवडणूकीच्या निमित्ताने हाच गोंधळ आपल्याला पहायला मिळतोय. संभाजीनगर मध्ये राष्ट्रवादीमध्ये बंदखोरी झाली, नाशिक मध्ये कॅाग्रेसला उमेद्वार मिळत नाही, आणि नागपुरात शिवसेनेला उम्मेदवार काढून घ्यावा लागतो यापैक्षा नामुष्के काय असु शकते. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या फसवणूकीला ओळखते आणि या तिन्ही निवडणूकांमध्ये भाजपच्या उम्मेदवाराला घवघवीत मतदान करून विजयी होतील यात काय शंका नाही. असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी म्हटले आहे. 

COMMENTS