Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वातावरणातील बदलामुळे तापाचे रूग्णात वाढ

जालना प्रतिनिधी - जालना जिल्हा आणि शहरात वातावरणाच्या बदलामुळे ताप आणि पडस्याच्या रूग्णांनी दवाखाने भरलेले दिसत आहेत. वातावरणातील बदलामुळे दि

जुनी गंगा जगदंबा देवी मंदिरालगतचा रस्ता खुला करा ः स्नेहलता कोल्हे
राहुल गांधी यांच्या जन्मदिनी आज राज्यभर आंदोलन
वर्षा भोईटे यांना ‘शब्दगंध राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यगौरव’ पुरस्कार प्रदान

जालना प्रतिनिधी – जालना जिल्हा आणि शहरात वातावरणाच्या बदलामुळे ताप आणि पडस्याच्या रूग्णांनी दवाखाने भरलेले दिसत आहेत. वातावरणातील बदलामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री थंडी असल्याने तापाचा आणि पडश्याचा संसर्ग वाढत आहे. हा ताप सात ते आठ दिवस राहत असून या एन्टीबायोटीक औषधांचा परिणाम होत नाही, असे आरोग्य अधिकारी किंवा डॉक्टरांनी सांगितले तसेच रात्री थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे व दिवसा जास्त उन्हात जाऊ नये. पाणी उकळून थंड करून प्यावे असा सल्ला देखील डॉ. प्रताप घोडके अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जालना यांनी दिला आहे. 

COMMENTS