Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे शेतकऱ्याची मागणी

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

करोडी येथील शेतकऱ्यांच्या 350 पपईच्या झाडांचे अज्ञाताने केले नुकसान 
शिराळा शहरालगत चार महाकाय गव्यांचे दर्शन
अवकाळी पावसाने भाज्या नासल्या, दरही घसरले

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

COMMENTS