Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट

प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे शेतकऱ्याची मागणी

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांचे २७ सप्टेंबरला आंदोलन
कराड विमानतळाची जागाच शेतकर्‍यांना परत करा: डॉ. भारत पाटणकर
बळीराजाची पहिली ऊस परिषद : ऊसाला प्रतिटन 4 हजार रूपये द्या अन्यथा ऊसतोड नाही

सोलापूर प्रतिनिधी – बार्शी तालुक्यातील नारीमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याची 1 एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. यामुळे शेतकऱ्याला जवळपास 8 ते 10 लाखांच नुकसान झालं आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.

COMMENTS