मुंबई प्रतिनिधी - शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे(Manisha Kayande) यांनी नरेंद्र मोदीं(Narendra Modi) वर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना बाजारभाव मिळ
मुंबई प्रतिनिधी – शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे(Manisha Kayande) यांनी नरेंद्र मोदीं(Narendra Modi) वर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही आणि सबंध शेतीचं नुकसान झालंय. ही खंत एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि आत्महत्या केली. हे विदारक चित्र आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं. इथे शेतकरी आत्महत्या करून चीतेवर जातायत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशात चित्ते आणण्यात मशगुल आहेत आस टोला मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.

COMMENTS