Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे – नाना पटोले 

मुंबई प्रतिनिधी – केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे आणि राज्यसरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक ते मुंबई पर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनात धडकणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा क्षेत्रात एका आठवड्यात खुप शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. 

कर्मयोगी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी मोहन हाके बिनविरोध
युद्धाचे धार्मिक संदर्भ
शारदा विद्या मंदिर गेवराई च्या पार्थ मदुरेची आय.आय.टी. खरगपूर साठी निवड

मुंबई प्रतिनिधी – केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे आणि राज्यसरकारच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. नाशिक ते मुंबई पर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा विधानभवनात धडकणार आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानसभा क्षेत्रात एका आठवड्यात खुप शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. 

COMMENTS