Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये भरधाव रेल्वेचे आठ डबे झाले वेगळे

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर ते दिल्ली दरम्यान धावणार्‍या शान-ए-पंजाब सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे निघाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्व

पथनाट्यातून जनजागृती; संगमनेर परिषद व संगमनेर महाविद्यालयाचा उपक्रम
 जीवनात प्रकाश निर्माण करणार्‍या हेल्पिंग हँड्स संस्थेचे हे कार्य गौरवास्पदः सुपेकर.
अल्पवयीन मुलीला बलात्कारानंतर भट्टीत जिवंत जाळले

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर ते दिल्ली दरम्यान धावणार्‍या शान-ए-पंजाब सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे निघाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेपासून आठ डबे अचानक वेगळे झाले, परंतु चालकाने तातडीने ब्रेक मारत स्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंजाबच्या दिशेने निघालेल्या या रेल्वेला हरयाणाच्या पानिपतमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झालेली नाही.

COMMENTS