Homeताज्या बातम्यादेश

पंजाबमध्ये भरधाव रेल्वेचे आठ डबे झाले वेगळे

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर ते दिल्ली दरम्यान धावणार्‍या शान-ए-पंजाब सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे निघाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्व

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर अग्नि प्रदीपन
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी समताच्या सचिन भट्टड यांची निवड
संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या

अमृतसर : पंजाबच्या अमृतसर ते दिल्ली दरम्यान धावणार्‍या शान-ए-पंजाब सुपरफास्ट रेल्वेचे आठ डबे निघाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेपासून आठ डबे अचानक वेगळे झाले, परंतु चालकाने तातडीने ब्रेक मारत स्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंजाबच्या दिशेने निघालेल्या या रेल्वेला हरयाणाच्या पानिपतमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झालेली नाही.

COMMENTS