कापसाला यावर्षी योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी  – खा. रक्षा खडसे  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कापसाला यावर्षी योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी  – खा. रक्षा खडसे  

जळगाव प्रतिनिधी - मी मतदार संघात फिरत असताना वारंवार विषय समोर येत असून कापसाला यावर्षी योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नार

बोगस बियाण्यांचा गोरखधंदा; 59 लाखांचे सोयाबीन बियाणे जप्त
क्रिप्टोकरन्सी संदर्भात लवकरच विधेयक : सीतारामण
कर्जत तालुक्यातील 40 बचत गटांना खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते दोन कोटी रुपयांचे साहित्य व कर्ज वाटप  

जळगाव प्रतिनिधी – मी मतदार संघात फिरत असताना वारंवार विषय समोर येत असून कापसाला यावर्षी योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.मी सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारकडे हा विषय लावून धरेल, आणि राज्य सरकारकडेही या संदर्भात बोलणार आहे , कापसाचा भाव कसा वाढता येईल यासाठी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे.

COMMENTS