पंढरपुरात लग्न सोहळ्यात साडेतीन हजार आंब्याच्या रोपांचे वाटप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंढरपुरात लग्न सोहळ्यात साडेतीन हजार आंब्याच्या रोपांचे वाटप

  पंढरपूर प्रतिनिधी- पंढरपुरात माळशिरस येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सगळ्या विवाह सोहळ्यात हार , फेटे दिले जातात, मात्र माळशिरस येथे एका व

दहीहंडीमध्ये नातच असताना तरुणावर वार करत केला गोळीबार.
वेटरचे काम करत बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या अजिंक्य मस्के मातृभूमी कडून सन्मानित
मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेबाबत फलक लावून निषेध

  पंढरपूर प्रतिनिधी- पंढरपुरात माळशिरस येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सगळ्या विवाह सोहळ्यात हार , फेटे दिले जातात, मात्र माळशिरस येथे एका विवाह सोहळ्यामध्ये अक्षदांबरोबरच आलेल्या पाहुण्यांना केशर आंब्यांची रोपे  भेट देण्यात आले आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने सुमारे साडेतीन‌  हजार रोपांचे वाटप करून मुलीच्या वडीलांने पर्यावरणाचा संदेश दिला‌‌ आहे. मच्छिंद्र ‌ठवरे यांनी‌ राबवलेल्या या सामाजिक  उपक्रमाची माळशिरस परिसरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

COMMENTS