Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुल गांधींची सुरक्षा कमी करण्यामागे षडयंत्र – रवी पाटील

बुलढाणा प्रतिनिधी - राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर भारत जोडो यात्रा हे आता शेवटच्या टप्प्यात जम्मू काश्मीर येथे पोहोचली आहे मा

नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या मादी चित्ता साशाचा मृत्यू
नाशिकहून निघालेल्या लाँगमार्च मधील शेतकऱ्याचा मृत्यू
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न ?

बुलढाणा प्रतिनिधी – राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर भारत जोडो यात्रा हे आता शेवटच्या टप्प्यात जम्मू काश्मीर येथे पोहोचली आहे मात्र काल जम्मू-काश्मीर येथे त्यांचे सुरक्षा अचानकपणे कमी झालेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात येत होती तिथे कमी करण्यात आली आहे, यामागे षडयंत्र असून गांधी घराण्याचा इतिहास पाहता राहुल गांधी यांच्या बाबतीत अनुचित प्रकार घडल्यास यांची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची असेल असा इशारा काँग्रेसचे वक्ता विभागाचे राज्य मुख्य समन्वय रवी पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS