Category: टेक्नोलॉजी

1 2 3 4 5 48 30 / 476 POSTS
अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार

मुंबई : अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार (मुंबई 3.0) असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महा [...]
गाडगेबाबा प्रतिष्ठानतर्फे सोमैया महाविद्यालयास ५० ग्रंथांची भेट

गाडगेबाबा प्रतिष्ठानतर्फे सोमैया महाविद्यालयास ५० ग्रंथांची भेट

कोपरगाव :  आजच्या मोबाईल व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी आपणा सर्वांचे [...]
युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती मंत्री लोढा ः आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे उद्घाटन

युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती मंत्री लोढा ः आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे उद्घाटन

मुंबई : सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीतून राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि आदर्शवत संस्थांमध्ये रूपांतर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्म [...]

गडचिरोलीत टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

मुंबई : राज्यातील टसर रेशीम उत्पादक शेतकर्‍यांच्या उत्पादनास योग्य व हमखास दर मिळावा, तसेच पूर्व विदर्भातील टसर रेशीम मूल्यसाखळी अधिक बळकट व्हावी, या [...]
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची ’सुवर्ण’ भरारी; सोलार अ‍ॅग्रो पॉवर कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची ’सुवर्ण’ भरारी; सोलार अ‍ॅग्रो पॉवर कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई / प्रतिनिधी : राज्यातील 45 लाखांवर शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करण्याचे स्वप्न पुर्णत्वास नेणार्‍या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2. [...]
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोल्हापूर येथे झालेल्या हॉकी स्पर्धेतून ईश्‍वरपूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच् [...]
इस्रोच्या ‘अन्वेषा’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

इस्रोच्या ‘अन्वेषा’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षमतेला महत्वपूर्ण बळअमरावती : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो) आणि सं [...]
शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : विक्रम वाघमोडे

शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा : विक्रम वाघमोडे

औंध / वार्ताहर : पारंपरिक शेती पध्दतीत बदल करणे खूप आवश्यक आहे. खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी शेतीत आधुनिक व नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अस [...]
कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

पाटण / प्रतिनिधी : कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलून श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे नामकरण करण्यात आले आहे. या ऐतिहासिक [...]
ईश्‍वरपूरच्या मोहिते दाम्पत्याची फिनलंडच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

ईश्‍वरपूरच्या मोहिते दाम्पत्याची फिनलंडच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट मानली जाणारी युरोपातील फिनलंडची शिक्षण पध्दती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी येथील मुक्तांगण प [...]
1 2 3 4 5 48 30 / 476 POSTS