Category: संपादकीय
जरांगे-पाटील यांचे नेतृत्व हुकूमशाहीचे द्योतक!
मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून नेतृत्वस्थानी आलेले मनोज जरांगे-पाटील यांचे नेतृत्व म्हणजे हुकुमशाही वर्तनाचे द्योतक आहे. नुकतीच त्यांनी आंतर [...]
कुलकर्णीची चमकेशगिरी पत्रकारिता !
तमाशा, जलसा या महाराष्ट्रात प्रबोधनाच्या चळवळी म्हणून गणल्या गेल्या आहेत. किंबहुना, याच कला प्रकाराच्या माध्यमातून समाजात संत विचार, फुले-शाहू-आ [...]
महाराष्ट्र भूषण राम सुतार !
बारा बलुतेदार समाज हा तसा निर्मिती करणारा समाज. प्राचीन इतिहासात देखील या समुहाचे अस्तित्व प्रभावी राहिले.परंतु काळ बदलत गेला आणि आज आधुनिक काळा [...]
मा. म. देशमुख : लोकप्रियता लाभलेले इतिहासकार!
महाराष्ट्रात चळवळीच्या इतिहासामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे प्राध्यापक मा.म. देशमुख यांचे काल निधन झालं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या [...]
नागपूर अशांत कोणी केले ?
हमारे शहर-ए-अदब में चली हवा क्या है
ये कैसा दौर है यारब हमें हुआ क्या है;
उसी ने आग लगाई है सारी बस्ती में
वही ये पूछ रहा है कि माजरा क् [...]
सामाजिक धूव्रीकरण कशासाठी ?
राज्याची उपराजधानीत अर्थात नागपुरमध्ये जो हिंसाचार उसळला तो पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर राज्यात गेल्या काही वर्षांपासून जातीय दं [...]
ग्राॅक : जगाची उध्वस्ती की उन्नती ?
एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च घडामोडी असणारे शतक राहील, याची जाणीव भारतीय सत्ताधाऱ्यांना ८० च्या दशकात झाली होती. त्याम [...]
साखर उद्योग अडचणीत !
खरंतर गेल्या कित्येक दशकापासून महाराष्ट्रात जसा सहकार फोफावला तसाच साखर उद्योग देखील फोफावला. आवश्यकता नसतांना कारखानदारीत घुसण्याची अनेकांनी प्र [...]
शांततेकडे महाराष्ट्र लवकरच !
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्या संदर्भात उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यात भाजपाचे तीन उमेदवार आधीच ठरले. त्यांच्या म [...]
आका, बोकाचं वास्तव काय ?
आका, खोका आणि बोका या तीन शब्दांभोवती गेली तीन महिने महाराष्ट्र फिरवला जातो आहे. आकाचे आका आणि हे बोलणारा त्याचा बोका या दोघांच्या मधला संघर्ष [...]