Category: संपादकीय
मिटकरींनी भालदार-चोपदारकी स्वीकारली !
बाटगे अधिक कडवे असतात, या आशयाची म्हण आपण ऐकली जरूर असेल. ऐतिहासिक असलेल्या या म्हणीचा प्रत्यय वास्तव जीवनात येत असतो. अलिकडे तर, सामाजिक भूमिकेत [...]
रॅगिंग आणि कोटा क्लासेस, विद्यार्थी मृत्यूला सर्वाधिक जबाबदार!
भारतीय शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगचे भयानक वास्तव, एका अहवालानुसार समोर आले आहे. भारतातील वैद्यकीय महाविद्यालये रॅगींग सारख्या प्रकारात सर्वात व [...]
कामरा ते कोरटकर
कुणाल कामरा या स्टॅन्डअप कॉमेडियनने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेतून बाहेर पडून शिवसेनेवर कब्जा केलेले नेते एकनाथ शि [...]
जरांगे-पाटील यांचे नेतृत्व हुकूमशाहीचे द्योतक!
मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून नेतृत्वस्थानी आलेले मनोज जरांगे-पाटील यांचे नेतृत्व म्हणजे हुकुमशाही वर्तनाचे द्योतक आहे. नुकतीच त्यांनी आंतर [...]
कुलकर्णीची चमकेशगिरी पत्रकारिता !
तमाशा, जलसा या महाराष्ट्रात प्रबोधनाच्या चळवळी म्हणून गणल्या गेल्या आहेत. किंबहुना, याच कला प्रकाराच्या माध्यमातून समाजात संत विचार, फुले-शाहू-आ [...]
महाराष्ट्र भूषण राम सुतार !
बारा बलुतेदार समाज हा तसा निर्मिती करणारा समाज. प्राचीन इतिहासात देखील या समुहाचे अस्तित्व प्रभावी राहिले.परंतु काळ बदलत गेला आणि आज आधुनिक काळा [...]
मा. म. देशमुख : लोकप्रियता लाभलेले इतिहासकार!
महाराष्ट्रात चळवळीच्या इतिहासामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारे प्राध्यापक मा.म. देशमुख यांचे काल निधन झालं. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातल्या [...]
नागपूर अशांत कोणी केले ?
हमारे शहर-ए-अदब में चली हवा क्या है
ये कैसा दौर है यारब हमें हुआ क्या है;
उसी ने आग लगाई है सारी बस्ती में
वही ये पूछ रहा है कि माजरा क् [...]
सामाजिक धूव्रीकरण कशासाठी ?
राज्याची उपराजधानीत अर्थात नागपुरमध्ये जो हिंसाचार उसळला तो पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर राज्यात गेल्या काही वर्षांपासून जातीय दं [...]
ग्राॅक : जगाची उध्वस्ती की उन्नती ?
एकविसावे शतक हे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोच्च घडामोडी असणारे शतक राहील, याची जाणीव भारतीय सत्ताधाऱ्यांना ८० च्या दशकात झाली होती. त्याम [...]