Category: संपादकीय
ईडी आणि प.बंगालमधील संघर्ष !
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कारवायांवरून सर्वोच्च न्यायालयाने या तपास यंत्रणेची चांगलीच खरडपट्टी वेळोवेळी काढलेली आहे. त्यांच्या तपासावर द [...]
राष्ट्रवादी विलीनीकरणाचा कलगीतुरा !
राजकारणात मोठे नेते अचानक निघून गेले की निर्माण होणारी पोकळी ही केवळ भावनिक नसते; ती संघटनात्मक, वैचारिक आणि सत्तात्मकही असते. अशा वेळी पक्ष एकत् [...]
कुळवाडी भूषण रयतेचे राजे
शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते एका नव्या जाणीवेचे जनक होते. त्यांच्या व्यक्तित्वाकडे पाहताना दोन प्रमुख प्रवाह प्रकर्षा [...]
बिल गेट्स च्या भारत भेटीवर का होतेय टीका ?
अमेरिकन उद्योजक आणि परोपकारी म्हणून ओळखले जाणारे बिल गेट्स यांच्या भारतातील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) परिषदेला होणाऱ्या संभाव्य भेटीवर देशात विविध [...]
बॅलेट पेपर आणि तेलंगणा नगरपालिका निवडणूक !
तेलंगणात ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या ११६ नगरपालिकांपैकी किमान ८३ आणि सातपैकी पाच महानगरपालिका काॅंग्रेसने जिंकून बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन विजय स [...]
अप्रकाशित पुस्तकावरून वाद !
देशामध्ये अनेक सेवानिवृत्त अधिकार्यांनी आपल्या कारकीर्दीतील अनेक गोपनीय बाबी उघड करत खळबळ यापूर्वी उडवून दिली आहे. मात्र काही दिवसांपासून माजी लष [...]
ध्रुवीकरणाचे समाजकारण आणि राजकारण !
भारतीय समाजाची रचना ऐतिहासिकदृष्ट्या बहुस्तरीय आणि बहुजातीय राहिली आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषा या विविध ओळखींच्या छेदनबिंदूंवर राजकारण घडत आले [...]
मंत्रालयातील लाचखोरी !
राज्याच्या कारभाराचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात लाचखोरीची घटना उघडकीस येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित प्रकर [...]
टोलची टोलवाटोलवी !
देशातील टोल व्यवस्थेबाबतचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीप (PPP) पद्धतीने उभारलेल्या महामार्गांवरील टोल नाक्या [...]
बांगलादेशातील सत्तांतर आणि भारतासाठी नवे समीकरण
बांगलादेशमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) ने 299 पैकी 209 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आणि सुमारे दोन दशक [...]
