Category: संपादकीय
लसीच्या डोसवरून केंद्र पुन्हा तोंडघशी
कोरोनाच्या हाताळणीवरून केंद्र सरकारला न्यायालयांकडून वारंवार थपडा खाव्या लागल्या. [...]
मरूभूमीत काँग्रेस आणि भाजपचा लढा पक्षश्रेष्ठींशी
राजस्थानमध्ये सत्तांतर झाल्यानंतरच्या अडीच वर्षातील पहिलं वर्षे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या दृष्टीनं बरं गेलं; परंतु गेल्या काही महिन्यांत भाज [...]
स्वबळाचा फुसका बार
कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचे संघटन, बळ वाढविण्याचा अधिकार आहे; परंतु जेव्हा सरकारमध्ये एकाहून अधिक पक्ष असतात, तेव्हा स्वबळाची भाषा सरकारला धोका तर [...]
सरकारचं अर्ध शहाणपण
कोरोनाचं संकट नवीन होतं, तेव्हा चुका होणं स्वाभावीक होतं; परंतु आता गेल्या दीड वर्षांत जगाला कोरोनासह जगण्याची सवय लागली आहे. [...]
नवी सुरुवात
काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्याच्या घटनेला आणखी दीड महिन्याने दोन वर्षे होणार आहेत. तेव्हापासून काश्मीरमधील जनता, तेथील राजकीय पक्ष आणि केंद्र [...]
चाचणी घोटाळ्यातील कंपनी भाजपशी संबंधित
भारतीय जनता पक्ष हा स्वतःला इतरांपेक्षा वेगळा पक्ष समजतो. तो इतरांपेक्षा खरंच वेगळा आहे, हे आता त्याचा स्वकीयांचंच भलं करण्याच्या प्रयत्नांत असतो. [...]
विक्रमासाठी सारं काही!
कोणताही विक्रम केला, तर तो कायम राहत नाही. विक्रम चांगल्या कारणासाठी मोडला, तर त्याचा आनंदच व्हायला हवा. आरोग्यासारख्या क्षेत्रात एकदा विक्रम करून भाग [...]
ओबीसींचा कळवळा
मराठा आरक्षण तसेच ओबीसींचे आरक्षण हे विषय सोडून सध्या राज्यात कोणताच प्रश्न नाही, अशा प्रकारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे वागणे आहे. त्यावरून सामाज [...]
मराठा आंदोलनात फुटीचं बीज
एकीत मोठी ताकद असते. बेकी झाली, तर राज्यकर्त्यांचं फावतं. लाकडाचील एक काठी मोडणं शक्य असतं; परंतु मोळी कधीच मोडता येत नाही. [...]
नव्या आघाडीचा प्रयत्न
देशात आतापर्यंत तिसरी आघाडी स्थापन करण्याचे फार प्रयत्न झाले; परंतु त्याला कधीच यश आले नाही. आताही भारतीय जनता पक्षाला सध्या तरी कोणताही पर्याय दिसत न [...]
