Category: दखल
संघराज्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचा खोडसाळपणा!
बीएसएफ आणि पोलीस यांच्या अधिकारांबाबत घटनेत स्पष्टता असतांना सीमावर्ती राज्यांमध्ये बीएसएफ वाढीव अधिकार देण्याचा केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय [...]
सत्ता डाकीण मुजोर झाली तर…!
पुढारी मंडळी हे खरे जनसेवक आहेत किंबहूना त्यांनी तसे असावे ही लोकशाहीची अपेक्षा आहे.या अपेक्षेतूनच पुढारी मंडळींवर कार्यपालीकेवर अंकूश ठेवण्याची जबाब [...]
महाजनकोची पत घसरली!
देशभरात कोळसा टंचाईमुळे औष्णिक वीज निर्मिती संच बंद पडत असताना महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही.महाराष्ट्रातले १३ वीजनिर्मिती संच सध्या ब [...]
कोळसा टंचाई नैसर्गीक की कृत्रीम?
कोळसा संकट गडद झाल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात भारतावर अंधाराचे सावट पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहे. भारतात 319 अब्ज टन कोळशाचा साठा असूनही कोळशा [...]
संवाद हरवल्याने काँग्रेसची वाताहात!
संघटन मजबूत करण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची मानसिकता नेतृत्वाठायी असावी लागते,सोबत कार्यकर्त्यांचेही समर्पण तितकेच महत्वाचे ठरत [...]
गोडसे-गांधी वाद किती आवश्यक?
भारतीय राजकारणात आणि त्यापाठोपाठ समाजकारणात दोन व्यक्ती नव्हे तर दोन विचार म्हणून मान्यता पावलेले नथुराम गोडसे आणि आणि राष्ट्रपिता म.गांधी आपआपले स्थ [...]
गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!
भारत वर्षात हा स्थायीभाव आणि वेळ मारून नेण्यासाठी लढविल्या जाणाऱ्या क्लुप्त्या जगाच्या तुलनेत काकणभर सरस आहे.त्याचाच वापर लखीमपुर खीरी प्रकरणाच्या भव [...]
एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात! पण का?
तपासी यंत्रणांनी निष्पक्ष असावे अशी अपेक्षा बाळगणे गैर नक्कीच नाही.किंबहूना आपल्या लोकशाहीची तपास यंत्रणांकडून हीच अपेक्षा आहे.अशी निष्पक्षता जपण्यास [...]
लिटमस टेस्टः काँग्रेससाठी सुवर्णसंधी……
ग्रामिण भागासाठी मिनीमंत्रालय म्हणून संबोधन असलेल्या जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद पुन्हा ए [...]
केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राष्ट्रीय सत्कार व्हावा!
कुणाही भारतीय नागरिकाविरूध्द आता गुन्हा दाखल झाला तर चिंता करू नका,भलेही दाखल गुन्ह्यांचे कलमे कितीही गंभीर असू द्या.केवळ एफआयआर दाखल झाला म्हणून प [...]