Category: दखल
राधेश्याम मोपलवावर : कल्पक नव्हे, महाराष्ट्राला कफल्लक करणारा अधिकारी!
काही वर्षांपूर्वी भारतातील एका राजकीय नेत्याने 'चमचा युग' नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, जे त्यावेळी भारतात खूप गाजलं होतं. हे पुस्तक गाजण्याचा का [...]
वारी’तून सामाजिक समतेच्या दिशेने प्रवाहित !
वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी म्हणजे समतेचा विचार. वारी महाराष्ट्रात येऊन रूजण्याची कारणेही समतेच्या भूमीमुळेच महाराष्ट्राशी जुळली आ [...]
लाडक्या भावाचा शेतकऱ्यांवर अन्याय !
महाराष्ट्र हे देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. त्यामुळे या राज्यामध्ये भारताच्या इतर राज्यांप्रमाणे स [...]
आरक्षण आंदोलनातील न्यायतंत्र हरवले !
मराठा समाजाला ओबीसी मधील आरक्षण पाहिजे, या आंदोलनाला आता दीर्घकाळ होत चालला असला तरी, आंदोलन अधिक तीव्रतेकडे चालले आहे. महाराष्ट्र स्वतंत्र होऊन [...]
भांडवलशाही च्या अनागोंदीला मिटवण्याचे आवाहन करित ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर
भारतात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आणि कालच ब्रिटनमधील लोकसभेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल संपूर्ण जगाला धक्का बसावा असाच राहिला. कारण, [...]
निवडणूक चुरस आणि सामाजिक अन्याय !
गेल्या दोन दिवसापासून आम्ही सातत्याने विधान परिषदेच्या आवश्यकतेच्या संदर्भामध्ये लिहित आहोत. विधान परिषद ही लोकशाही व्यवस्थेच्या सभागृहाचे राज्यस [...]
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बारा बलुतेदारांची भूमिका !
ओबीसी हा मुद्दा आधीपासूनच देशव्यापी आहे. सध्या महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना जातीय समीकरणाची सध्याच्या राजकारणात राजधानी ठरलेल् [...]
आधीच क्रिमी लेयरचे ग्रहण, त्यात भंपक डॉक्टरचा स्टंट !
भारतीय समाज विषम जातीव्यवस्थेने ग्रस्त असून, या सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आला आहे. हा मार्ग प [...]
आरक्षणाच्या न्यायासाठी ओबीसींचे विभाजन आवश्यक !
लोकसभा निवडणुकीत भारतीय संविधान हे प्रमुख अजेंडा होतं. त्यामुळे गेली दहा वर्ष मोदी सत्तेला जे निरंकुश बहुमत मिळालं होतं, त्या बहुमताला भारतीय मत [...]
ओबीसी आरक्षण आणि ऍड. प्रकाश आंबेडकर !
लोकसभा निवडणुकीत भ्रमात असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने, आता ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेण्याचे प्रयत्न आता चालवले आहेत, असे दिसते. त [...]
