Category: दखल
बिळात लपलेले मनुवादी अन् उतावीळ आव्हाड !
मनुस्मृतीतील काही श्लोक शालेय अभ्यासक्रमात लावले जातील, अशा सूचना निघाल्यानंतर, त्या विरोधात महाराष्ट्रात प्रचंड मोठे वातावरण निर्माण झाले. डॉ. ब [...]
तापमानाची होरपळ !
ग्लोबल वार्मिंग हा शब्द आता परवलीचा होत चालला आहे. जगभरातील तापमान हे सातत्याने वाढत आहे आणि आता भारतात देखील तापमानाची कमालच झाली. काल दिल्लीच्य [...]
इंडिया आघाडीच्या बैठकीचा अन्वयार्थ !
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जून रोजी होणार आहे. याच दिवशी इंडिया आघाडीच्या पक्षांची बैठक दिल्लीत बोलावण्यात आल [...]
हिप्पोक्रॅटस् ते पोर्शे लॅब प्रकरण !
हिपोक्रॅटसच्या नावानं चांगभलं' नावाची कादंबरी गेल्या वर्षीच प्रकाशित झाली. या कादंबरीचे लेखक देखील पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजचे एक सेवानिवृत्त अ [...]
निवडणूक आयोग नरमला !
लोकशाही व्यवस्था ही संविधानानुसार सत्तेच्या विकेंद्रीकरणावर आधारलेली व्यवस्था आहे. या व्यवस्थेत सत्तेचे विकेंद्रीकरण जितके व्यापक आणि अधिक असेल, [...]
निवडणूका संपताच केंद्रीय मंत्री सरंजामी दानवे यांचा गुंडांकरवी ओबीसी कुटुंबावर सशस्त्र हल्ला!
लोकसभा मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण झाला आणि महाराष्ट्रातील निवडणूका संपल्या. निवडणूकांचा संग्राम सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबी [...]
बुध्दकालिन समाजाप्रमाणे भरभराट होवो !
जगाला व्यापून आणि दिपवून टाकणारं भारतीय महान व्यक्तिमत्त्व म्हणून जर कुणाच नाव जर असेल तर ते म्हणजे भगवान गौतम बुद्ध! ज्यांची २५८७ वी जयंती आज सं [...]
बेभान अवलादी अन्……..
आयटी संस्कृतीने देशाच्या महानगरांचा चेहरा मोहराचा बदलून टाकला आहे! अत्याधुनिक इमारती, जगभरातलं आऊटसोर्सिंग, त्या अनुषंगाने उच्च वेतन, त्यातून निर [...]
मतदान आणि आयोग !
पाचव्या फेरीचे मतदान संपल्यानंतर देशातील ७० टक्के मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक, आता जवळपास पूर्ण झाल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वाधिक जबाबदा [...]
सत्ताबदल की सरंजामदारीची मजबूती ?
आज देशाच्या ४९ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून, ९४ हजार मतदान केंद्रावर होणारे ही निवडणूक आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी होत आहे. निवडणुक [...]