Category: संपादकीय
दोन आठवडे आधीच मान्सून दाखल, स्वागतार्ह!
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे राज्यात रविवारी म्हणजे काल २५ में रोजी आगमन झाले. हवामान खात्याकडून र [...]
पवार – ठाकरे आणि जनता !
महाराष्ट्रात कोणत्या क्षणी काय चर्चा घडविली जाईल, याची काहीही शाश्वती नसते. आता प्रसार माध्यमांनी एक विषय उकरून काढला. त्यामध्ये, महाराष्ट्रा [...]
वक्फ इस्लामिक संकल्पना; पण, मूलभूत अधिकार नाही!
वक्फ कायदा संस्थेत मंजूर झाला. राष्ट्रपतींची सही झाली. मात्र, या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यावर, काल सखोल अशी सुनावणी [...]
राष्ट्रवादीचे एकत्रिकरण म्हणजे ओबीसी विरोधातील षडयंत्र !
महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकीय परंपरा कायम राहिलेली आहे की, राज्याचे राजकारण कायम वैचारिक आधारावर केले जाते. म्हणजे काँग्रेस असो, भाजपा असो, [...]
एकविसाव्या शतकातील जग आणि आव्हाने !
जगाला २१ व्या शतकात प्रवेश करून आता पाव शतक होत आले आहे; पाव शतकाच्या प्रारंभाचा आज पहिला दिवस ! ज्याला सगळं जग नवीन वर्षारंभ म्हणून ओळखते आहे. प [...]
नरकातील स्वर्ग नव्हे, स्वर्गातील गरळ !
राजकारणामध्ये अंतर्गत घडामोडी खूप मोठ्या प्रमाणात घडत असतात आणि हा राजकारणाचा धर्मही आहे. कारण, राजकीय व्यक्तिमत्वाला अनेक चढउतारांना सामोरे जावं [...]
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध !
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रभागांची फेररचना करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. अर् [...]
राष्ट्रवादीचे एकत्रिकरणाची चर्चा : सहकारातून सरेंडरकडे..!
"काळ बदलला आहे; केवळ, एका जातीच्या आधारावर सत्ता मिळवता येत नाही. महाराष्ट्रात केवळ मराठा समाजाच्या बळावर सत्ता मिळवणे अवघड आहे ", हे वक्तव्य कोण [...]
राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य ?
राजकारणात काहीही शक्य असते? याचा प्रत्यय गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणातून येतांना दिसून येत आहे. खरंतर भाजप एकवेळ शिवसेनेला सोबत घ [...]
मराठा सत्ताधारी वर्गाने सहकार उद्धवस्त केले !
भारतातील सहकार चळवळ ही प्रामुख्याने समाजातील आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकांच्या लोकांना, समान आर्थिक विकासाचा सामायिक भाग करावा, म्हणून सुरू करण [...]