Category: संपादकीय
जनतेचे प्राण कवडीमोल झालेत काय?
महा कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी नंतर अवघ्या काही दिवसातच, नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री झालेली चेंगराचेंगरी ही देशाच्या दृष्टीने अतिशय [...]
नितेश यांनी वैचारिक उंची वाढवावी !
'ज्या गावांमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आहे किंवा ज्याठिकाणी महाविकास आघाडीचे सरपंच असतील, त्या गावांना एक रुपयाचाही निधी देणार नाही’, असा असंवैध [...]
काँगे्रसचा नवा प्रयोग !
महाराष्ट्र काँगे्रसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड काँगे्रसच्या नेतृत्वाने केली आहे. खरंतर ही निवड अनपेक्षित अशी आहे. तशीच पक्षा [...]
‘मूर्तीं’चे नफेखोर षडयंत्र!
काही आठवड्यांपूर्वी इन्फोसिस चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी तरूणांना आठवड्यातील ७० तास काम करण्याचा उपदेश केला होता. यात, त्यांनी पालकांनाही उपद [...]
रेवडी संस्कृतीला चाप बसेल का ?
देशभरात सध्या रेवडी संस्कृतीचा भाव चांगलाच वधारतांना दिसून येत आहे. रेवडी संस्कृती उदयास येण्यामागची अनेक कारणे आहेत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर [...]
कथनी एक अन करणी फेक !
शरद पवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यावरून, महाराष्ट्रात राजकी [...]
जनगणना अभावी १४ कोटींचा प्रश्न!
भारताची जनगणना २०२१ मध्ये व्हायला पाहिजे होती; परंतु, कोरोना काळामुळे ही जनगणना काही काळ लांबवण्यात आली. २०२५ चा प्रारंभ होऊनही दुसरा महिना उल [...]
दिल्लीत मोदी करिश्मा !
दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, जे चित्र समोर आले आहे, त्यामध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले असून; बहुमतापेक्षा किमान १२ जागा अधिक [...]
जागतिक स्थिर अर्थव्यवस्थेतून भारत, चीन, अमेरिका बाहेरच!
जगातील पाच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत ही पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. त्याच्यापुढे अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि भारत या देशांचा समा [...]
जग समजून घेताना..!
काल अमेरिकेने अवैध प्रवासी भारतीयांना कोणताही मुलाहिजा न पाहता भारतात परत पाठवले. भारतीय प्रवाशांना कशा पद्धतीने पाठवले यावर देशात आणि देशाच्या स [...]