Category: राजकारण
वाई बाजार समितीच्या शेतकरी भवनास शासनाची मंजुरी
मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने 8 लाख रुपयांच्या शासन अनुदान मिळणारवाई / प्रतिनिधी ः वाई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनाच्या [...]
जिल्ह्यातील 11 पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर
सातारा / प्रतिनिधी : जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सभापती पदासाठी आरक्षण सोडत घेण्यात आली. त्यानुसार 11 पंचायत सम [...]
साखराळेत पै. कालिचरण सोपनकर याने घिस्सा डावावर पै. राहुल सुळ वर विजय
इस्लामपूर / प्रतिनिधी : साखराळे (ता. वाळवा) येथे श्री भैरवनाथ व बिरोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध [...]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : ना. शंभूराज देसाई
पाटण / प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे पाटणचे प्रवेशद्वार असून ते देखणे व सुसज्ज होण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य केले जाईल. कोय [...]
जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द
सातारा / प्रतिनिधी : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडील आदेशाने जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्या पंचायत [...]

नगरपालिका-नगरपंचायतीमधील आरक्षण जाहीर ; 17 एससी तर 34 नगरपरिषदा ओबीसी महिलांसाठी राखीव
मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक [...]
)
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात ; 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार मतदान
पाटणा : गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधी वाजतो, त्याची प्रतीक्षा होती, सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांन [...]
आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टकडून मनमंदिर शाळेला मदत
कुडाळ / वार्ताहर : जावली तालुक्यातील कुडाळ येथील सांजवात शिक्षण संचलित मनमंदिर मतिमंद मुलांच्या कार्यशाळेला आशिर्वाद चॅरिटेबल ट्रस्टकडून शालेय [...]
गव्याच्या हल्ल्यातील वृध्दाचा अखेर मृत्यू
पाटण / प्रतिनिधी : कोयना भागातील गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शिवाजी पुनाजी कदम (वय 70, रा. ढाणकल, ता. पाटण) यांच्यावर कृष्णा हॉस्पिटल कराड 1 [...]
ऊस बिलातून पूरग्रस्त निधी वसूल करू देणार नाही : भागवत जाधव
राज्य शासनाला शेतकरी संघटनेचा इशाराइस्लामपूर / प्रतिनिधी : राज्य शासनाने शेतकर्यांच्या ऊस बीलातून पूरग्रस्त निधी म्हणून प्रतिटन 15 रुपये वसूल करण्या [...]
