Category: राजकारण
प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या चार विद्यार्थ्यांचे एमपीएससी परीक्षेत यश
लोणी : लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल [...]
आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणूक ; अजिनाथ हजारे विजयी
जामखेड : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीत जामखेड तालुक्यातील बारा गावातून विधानपरिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे यांचे [...]

भविष्यातील गरजा लक्षात घेऊन अद्ययावतीकरणावर भर आवश्यक ; सभापती राम शिंदे
नागपूर, दि. २१ : विधानभवनाच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता यात काळानुरूप अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. यात पर्यावरण पुरक सुविधा, [...]
बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणार्यांची माहिती देण्याचे आवाहन
सातारा / प्रतिनिधी : बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविणे गंभीर बाब असून अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बाल विकास [...]
कराडमध्ये परिक्षा विद्यार्थ्यांची बडदास्त पालकांची; माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सुचनेनुसार
कराड / प्रतिनिधी : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दि. 19 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान सीईटीच्या परीक्षेकरिता विविध जिल्ह्यातून आलेल [...]
मनसे-ठाकरे गटाचे युतीचे संकेत !
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे बंधूनी महाराष्ट्रासाठी एकत्र यावे अशी इच्छा अनेकांकडून व्यक्त होत होती. अखेर मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे [...]
वनव्यापासून वनसंपदेच्या बचावासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करा : ना. गणेश नाईक
सातारा / प्रतिनिधी : जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत [...]
महाराणी ताराराणी समाधीकडे दुर्लक्ष होणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे
सातारा / प्रतिनिधी : मुगल मर्दिनी महाराणी ताराराणी यांचे शौर्य अतुलनीय आहे. इतिहासातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या समाधीस्थळाकडे शासनाचे [...]

एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधुनिक शेती करावी – उपमुख्यमंत्री पवार
सातारा : कृत्रिम बुद्धिमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा सगळ्या क्षेत्रात वापर व्हायला लागला आहे. राज्य सरकारनेही अनेक विभागांमध्ये त्याचा अंतर्भाव केला [...]

नारळी सप्ताहाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य – मुख्यमंत्री फडणवीस
बीड, दि. 19 : बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडप [...]
