Category: महाराष्ट्र
डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव
अहिल्यानगर : प.पू.डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय केडगावच्या वतीने घेण्यात आलेल्या अहिल्यानगर प्रज्ञाशोध परीक्षा [...]
मातृभक्ती आणि देशशक्ती यांचे संस्कार सामर्थ्य वाढावे : हभप संतोष महाराज
श्रीरामपूर ः आईचे महत्त्व साने गुरुजींनी’ श्यामची आई पुस्तकातून सांगितले,तसेच आजच्या मातृभक्ती आणि देशशक्ती यांचे संस्कार सामर्थ्य वाढावे, त्यासा [...]

भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड लवकरच !
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नागपुरात येवून सरसंघचालकांची भेट घेतली. ही भेट भाजपचा पुढील अध्यक्ष ठरवण्याच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण भेट [...]
डिफेन्स क्लस्टरमुळे जिल्ह्यात औद्योगिक पर्व सुरू : पालकमंत्री विखे
शिर्डी : शिर्डी येथे कार्यान्वित होत असलेला डिफेन्स क्लस्टरचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेचे प्रतिक आहे. ‘मेक [...]

सागरी व्यापार क्षेत्राचा समग्र विकास आवश्यक : राज्यपाल राधाकृष्णन
मुंबई :जगातील ९०% व्यापार आजही सागरी मार्गाने होतो. समुद्र मार्गाने होणारा व्यापार हा भारतीय व्यापार तसेच अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे सन २ [...]
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात
श्रीगोंदा : श्रीगोंद्यात शहरा सह तालुक्यात रमजान ईद (ईद-उल फित्र) सोमवारी (दि. ३१ मार्च) उत्साहात व शांततेत पार पडली. सकाळी १० वाजता ईदची सा [...]
अहिल्यानगर : स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन-प्रकट दिनाची उत्साहाने सांगता
अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील श्री.स्वामी समर्थ मंदिराचा 19 वा वर्धापन दिन, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन मोठ्या उत्साहात, धा [...]
पाथर्डी तालुक्याच्या राजकारण आणि समाजकारणामध्ये बाबुजींचे खूप मोठे योगदान: आमदार राजळे
पाथर्डी : पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व.बाबुजी आव्हाड यांनी दूरदृष्टी ठेवत सर्वप्रथम तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगो [...]

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ३१: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कम [...]

आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती : डॉ. अशोक उईके
नागपूर : अतिदुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करत असला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी शिक्षणाच्या सर्व सु [...]
