Category: महाराष्ट्र

नाशिक जिल्हा परिषदेची नूतन इमारत गतिमान कारभारासाठी उपयुक्त ठरेल : मुख्यमंत्री फडणवीस
नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल [...]
लॉड्रीला आग लागून सुमारे 90 हजाराचे नुकसान
पाटण / प्रतिनिधी : येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात असणार्या लॉन्ड्रीला मंगळवार, दि. 11 रोजी सकाळी 11.20 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. [...]
म्हसवड नगरपालिका निवडणुकीत भाजपविरोधी पक्ष एकत्र
म्हसवड / प्रतिनिधी : म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखविली आहे. म्हसवड नगरपालिकेची निवडणूक आम् [...]
राजारामबापूचा चालू गळीत हंगाम 3500 रुपये ऊसदर जाहीर
ईश्वरपूर / प्रतिनिधी : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सन 2025-26 मध्ये कारखान्याच्या साखराळे,वाटेगाव-सुरूल व कारंदवा [...]
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ निमित्त विशेष व्याख्यान
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक ११ [...]
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा दोन दिवसीय केंद्रीय क्रीडा महोत्सव उद्यापासून
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा दोन दिवसीय केंद्रीय क्रीडा महोत्सव - २०२५ बुधवार दिनांक १२ आणि गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर [...]
पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी मार्च २०२६ पर्यंत
मुंबई : पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशींचा कालावधी आणखी एक वर्षासाठी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्या [...]
राज्यातील न्यायालये, न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ ; ८ हजार २८२ सुरक्षारक्षकांची नियुक्ती होणार
मुंबई : राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्तीस [...]
नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल
मुंबई : नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात [...]
सात प्रकारच्या वतन जमिनी; महार वतनावरच डल्ला का ?
महाराष्ट्र उदयास येण्यापूर्वी महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्य होतं. त्याचवेळी १९५८ मध्ये एक कायदा बनला. त्या कायद्यानुसार महार वतन जमिनी खालसा करण् [...]
