Category: महाराष्ट्र
आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर 592 कोटी वर्ग : मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
मुंबई : अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवे [...]
रूपयाची आतापर्यंतची नीचांकी घसरण ; अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा परिणाम
नवी दिल्ली :अमेरिकेने कॅनडा मेक्सिकोवर 25 टक्के आयातशुल्क तर, चीनवर 10 टक्के आयातशुल्क लावल्यामुळे जगभरात अमेरिकेने पुकारलेल्या व्यापारयुद्धामुळे [...]
शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली ; साई संस्थानच्या 2 कर्मचार्यांची चाकूने भोसकून हत्या
शिर्डी : सबका मालिक एक आहे, असा मानवतेचा संदेश देणार्या साईबाबांच्या शिर्डीत दोघांची हत्या केल्यामुळे शिर्डी हादरली. सोमवारी पहाटे साई संस्थानच् [...]
सहानंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्या ; उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
वंचितचे नेते अॅड. आंबेडकरांकडून दाखल याचिकेवर निर्देशमुंबई : महाराष्ट्रात नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लागलेल्या निकालावर अनेक राजकीय न [...]
भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार
नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यावर्षी निर्माते रिकी केज, सितारवादक अनुष्का शंकर आणि भारतीय व [...]
वित्तीय तूट 4.4 टक्के राहण्याचा अंदाज
नवी दिल्ली : भाजपला सलग तिसर्यांदा केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर मोदी सरकारने तिसर्या टर्ममधील आपला पहिलाच अर्थसंकल्प शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री [...]

कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि. १: राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शास [...]

१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने मध्यमवर्गीयांना दिलासा : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि.1 :- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर [...]

“शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई,दि. 1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आ [...]

विकसित भारताला अधिक सशक्त बनवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प : मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 1 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताला अधिक सक्षम करणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा अर्थपूर्ण असा अर्थसंकल्प [...]