Category: महाराष्ट्र
रयतच्या शाळांतून एआय तंत्रज्ञान शिकविणार : खा. शरद पवार
चिचोंडी पाटील येथे महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनअहिल्यानगर ः नवी तंत्रज्ञान एआयविषयी अनेकांनी मते मांडली. त्यादृष्टीने लवकरच रयतच्या सर्व शाळ [...]
विधानपरिषदेसाठी महायुतीचे 5 उमेदवार जाहीर
शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी तर राष्ट्रवादीकडून संजय खोडकेंना संधीमुंबई ः विधानपरिषदेच्या रिक्त पाच जागेसाठी भाजपने रविवारीच आपले तीन उमेदवार जा [...]
शिवरायांप्रमाणे नीतीयुक्ती वापरली पाहिजे : डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर : १६३० ते१६८० या कालाखंडातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. परकीय अन्यायी प्रवृत्ती विरुद्ध लढणारे [...]
संत गोरोबाकाका मंदिराच्या प्रस्तावित महाद्वाराची जागा बदला :तेर ग्रामस्थांची मागणी
तेर : येथील संत गोरोबा काका मंदिर परिसरात प्रस्तावित असलेल्या कामांत अनेक महत्वपूर्ण बदल करन वास्तूशास्त्राच्या नियमांची पालमल्ली प्रशासनाकडून कर [...]
अहिल्यादेवींच्या नावाने उमेद मॉल सुरू करणार : पालकमंत्री विखे यांची घोषणा
अहिल्यानगर ः बचत गटानी उत्पादीत केलेल्या मालाला बाजारेपठ उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उमेद मॉल सुरू करण्या [...]
विदर्भात धवलक्रांतीसाठी मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल : केंद्रीय मंत्री गडकरी
नागपूर : विदर्भात धवलक्रांती घडून आणण्यासाठी राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळ एनडीडीबी द्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असे प्रतिपादन [...]
शहीद दत्तात्रय रेडे यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अहिल्यानगर : एमआयडीसी येथील नव नागापूर येथील रहिवासी,सशस्त्र सीमा बल,भारत नेपाळ सीमेवर तैनात हवालदार मेजर दत्तात्रय पांडुरंग रेडे हे सीमेवर कार्य [...]
ना. विखे पाटलांच्या दौर्यात धूडगुस घालणार्या प्रवृतींचा महायुतीकडून निषेध
संगमनेर : आंदोलन करणे हा आपलाच स्वयंभू अधिकार आहे आणि त्याचा वापर करुन सवंग प्रसिद्धीच्या झोतात राहाता येते. असे समजाणारी एक जमात संगमनेर शहरात क [...]
कोपरगाव तालुक्यातील तरुणावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला
कोपरगाव : तालुक्यातील अंजनापुर येथील रहिवासी मात्र लोणी येथील महाविद्यालयात आपल्या दुचाकीवरून जाणारा तरुण सचिन भाऊसाहेब गव्हाणे (वय-२१) यांचेवर ऐ [...]
नव्या विकास प्रक्रीयेत खोडा घालण्याचे काम करु नका – आ. खताळ
संगमनेर : ठेकेदारी संस्कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणा-यांनी चाळीस वर्षात जनतेच्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. त्यांच्या प्रश्नांची उत्त [...]