Category: महाराष्ट्र
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची पुन्हा दिल्लीवारी !
मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन तब्बल 16 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी, देखील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाची आमदारांवर प [...]
शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का ; शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर
मुंबई/प्रतिनिधी : राज्यात शिवसेना पुन्हा एकदा मोठया फुटीच्या उंबरटयावर असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर असल्यामु [...]
कुडाळच्या कुंभार समाजाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे स्वागत
कुडाळ: प्रशासनाकडून यावर्षांपासून पीओपी मूर्तींवर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृतरित्या उठवण्यात आली असून 31 [...]
कराडमध्ये एटीएम चोरट्यांसमवेत पोलिसांची झटापट; एका चोरट्यास पकडण्यात यश; एटीएम फोडण्यासाठी जिलेटीनच्या कांड्या
कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावर असलेल्या गजानन हौसिंग सोसायटीतील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडणारे चोरटे आणि पोलिसामध्ये सिनेस्टाईल झटापट झाली. [...]
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू; सर्व मृतदेहांची ओळख पटली
मुंबई, :- मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ ज [...]
इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात यश
मुंबई,दि.१८ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस अपघातात १३ मृतदेह नदीतून काढण्यात आले असून यामध्ये ८ पुरूष, [...]
संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपि [...]
धक्कादायक ! बस चालकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार
पुणे प्रतिनिधी- पुण्यात(Pune) स्कूल बसच्या ड्रायव्हरनेच दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. दररोज शाळेत ये-जा करणाऱ्य [...]
सतरंज्या विकायला आलेल्यांनी मारला मंगळसूत्रावर डल्ला.
औरंगाबाद प्रतिनिधी - औरंगाबाद(Aurangabad) शहरात सतरंज्या विकण्यासाठी आलेल्या दोघांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर डल्ला मारला. शहरातील रस्त्यां [...]
श्री विठ्ठल आश्रम मधील 40 जणांना अन्नातून विषबाधा.
पंढरपूर प्रतिनिधी - पंढरपूर(Pandharpur) येथील श्री विठ्ठल आश्रम(Shri Vitthal Ashram) या ठिकाणी 40 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आलं आहे. [...]
