Category: महाराष्ट्र
अतिवृष्टीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय – कृषि मंत्री अब्दुल सत्तार
नांदेड :- राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ मदत कशी पोहचवता [...]
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट
बीड/परळी:- राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मु [...]
येत्या दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावीत : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 20: राज्यातील प्रत्येकाला चांगल्या आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. येत्या दोन वर्षात राज्याती [...]

आता विश्वात्मके देेवे…गृहिणीने हाताने लिहिली ज्ञानेश्वरी.
स्वतःच्या हाताने वहीवर लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथासमवेत लेखिका सौ. सुलभा भालसिंग व सुरेशराव भालसिंग
अहमदनगर प्रतिनिधी- आता विश्वात्मके देेवे [...]
तराफे वाचवण्याच्या नादात तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी अंत.
नांदेड प्रतिनिधी- नांदेड(Nanded) जिल्ह्यातील हदगाव(Hadgaon) तालुक्यात एका 17 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. तराफे वाचवण्याच्या नादात या तरुणाचा [...]
पोटच्या पोरीनच आईला संपवलं.
गडचिरोली प्रतिनिधी- गडचिरोली(Gadchiroli) जिल्ह्यात एक थरारक हत्येची घटना समोर आली. आईने मुलीला प्रियकरासोबत लग्न करण्यात विरोध केला होता. दुसर [...]
इगतपुरीत मायलेकाच्या भांडणात शेजारणीची हत्या.
इगतपुरी प्रतिनिधी- मायलेकांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना इगतपुरी(Igatpuri) शहरातील गायकवाड [...]
दहीहंडीमध्ये नातच असताना तरुणावर वार करत केला गोळीबार.
पुणे प्रतिनिधी- दहीहंडी मध्ये नातच असताना एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडगाव धायरी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाल [...]
काही सेकंदात चार मजली इमारत कोसळली
बोरिवली प्रतिनिधी- मुंबई बोरिवली पश्चिम येथे काही सेकंद मध्येच चार मजली इमारत कोसळली. बोरिवली पश्चिम येथे साईबाबा नगर मधील ही घटना आहे. कोसळलेल्या इ [...]
शेतीच्या वादातून शेतकर्याची निर्घुण हत्या.
औरंगाबाद प्रतिनिधी- औरंगाबाद(Aurangabad) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. जनार्ध [...]
